दुष्काळी स्थितीने बळीराजाची धास्ती वाढली आहे. पण सरकारी यंत्रणा गांभीर्याने त्याकडे लक्ष देताना दिसत नाहीत. जिल्ह्यातील येवला व निफाड तालुक्यातही टंचाईच्या झळा बसत असताना ते दोन्ही तालुके शासनाच्या यादीत आले नाहीत. त्यामुळे आमदारांनी पत्र दिल्यावर फे ...
बागलाण तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, शेतीपंपाची वीजबिले पूर्णपणे माफ करण्यात यावी, शेतीसिंचनासाठी वेळेवर आवर्तन देण्यात यावे, विजेचे भारनियम त्वरित रद्द करण्यात यावे, वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी उ ...
शेंद्रा : औरंगाबाद तालुका सृदश्य दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काँग्रेसचे माजी आ. कल्याण काळे यांच्यासह सटाणा, शेकटा, वाहेगाव देमनी, जळगाव या गावांची पाहणी केली. पिंपळखुटा मार्गे हा ताफा लाडसावंगीकडे रवाना झाला. दौरे ...
बुलडाणा: दुष्काळाच्या ट्रिगर-१ आमि ट्रिगर-२ मध्ये नसलेल्या तालुक्यांचा मंडळनिहाय पाऊस, पीक कापणी प्रयोग आणि उत्पादकतेसंदर्भातील अहवाल आठवडा भरात राज्यशासनास सादर करण्याचे निर्देश कृषी व पाणी पुरवठा तथा स्वच्छता राज्यमंत्री सदाभऊ खोत यांनी बुलडाणा येथ ...
बुलडाणा: सत्तेत असताना गेल्या १५ वर्षात कामे केली असती तर राज्यातील दुष्काळ हटला असता असा खोचक टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुलडाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. ...
अकोला : राज्य दुष्काळ निवारण समितीची बैठक सोमवारी मुंबई येथील मंत्रालयात होत आहे. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या १८० तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर या बैठकीत मंथन होणार आहे. ...