बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
Dhammachakra Pravartan Din, Nagpur news डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ऐतिहासिक अशा रक्तविहीन धम्मक्रांतीचा जयघोष केला आणि अंधारात चाचपडणाऱ्या लाखो अस्पृश्यांना बुद्धाचा तेजस्वी प्रकाश दाखविला. दरवर्षी लाखो बौद्ध बांधव या क्रांतिस ...
लासलगाव : येथे भारतीय बौद्ध महासभा निफाड तालुका शाखा लासलगाव शहर शाखेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला मुक्तभूमी येथे केलेल्या धर्मांतर घोषणा वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. ...
येवला : कोरोना प्रार्दुभावाने सर्व मंदिर, धार्मिक स्थळे टाळे बंद झालेली आहेत. तर सण उत्सवांवरही बंधने आली आहेत. येथील मुक्तीभूमीवरील यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराची घोषणा ८५ वा वर्धापनदिन कार्यक्र मही यंदा रद्द करण्यात आला आहे. ...
कुदळ मारीन तेथे झरा फोडीन... अशी वृत्ती खूप कमी लोकांची असते आणि म्हणूनच अशांना प्रज्ञावंत म्हटले जाते. प्रज्ञावंतच, कारण त्यांच्या अस्तित्वाची आभा सगळ्यांना सामावून घेत असते. प्रा. डॉ. भाऊ लोखंडे यांचा हा प्रवासही असाच होता. ...
मुंबई येथील इंदू मिलवरील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होता. ...
या पायाभरणी कार्यक्रमासाठी १६ जणांना बोलवण्यात आले होते, त्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील कोणालाही आमंत्रित न केल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ...