लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
धम्मचक्र प्रवर्तन दिन चिरायू होवो... तथागत बुद्ध, डॉ. बाबासाहेबांना अनुयायांची मानवंदना - Marathi News | Long live the day of Dhamma Chakra Pravartan Din ... Tribute to Tathagata Buddha, Dr. Babasaheb | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धम्मचक्र प्रवर्तन दिन चिरायू होवो... तथागत बुद्ध, डॉ. बाबासाहेबांना अनुयायांची मानवंदना

Dhammachakra Pravartan Din, Nagpur news डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ऐतिहासिक अशा रक्तविहीन धम्मक्रांतीचा जयघोष केला आणि अंधारात चाचपडणाऱ्या लाखो अस्पृश्यांना बुद्धाचा तेजस्वी प्रकाश दाखविला. दरवर्षी लाखो बौद्ध बांधव या क्रांतिस ...

लासलगाव येथे धर्मांतर घोषणा वर्धापन दिन साजरा - Marathi News | Conversion announcement anniversary celebrated at Lasalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव येथे धर्मांतर घोषणा वर्धापन दिन साजरा

लासलगाव : येथे भारतीय बौद्ध महासभा निफाड तालुका शाखा लासलगाव शहर शाखेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला मुक्तभूमी येथे केलेल्या धर्मांतर घोषणा वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. ...

येवलायेथेआॅनलाईन मुक्ती महोत्सव सुरू - Marathi News | Online Liberation Festival begins in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवलायेथेआॅनलाईन मुक्ती महोत्सव सुरू

येवला : कोरोना प्रार्दुभावाने सर्व मंदिर, धार्मिक स्थळे टाळे बंद झालेली आहेत. तर सण उत्सवांवरही बंधने आली आहेत. येथील मुक्तीभूमीवरील यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराची घोषणा ८५ वा वर्धापनदिन कार्यक्र मही यंदा रद्द करण्यात आला आहे. ...

संगमसावंगा ते नागपूरचे ‘वैशाली वन’ - Marathi News | Sangamsavanga to Nagpur's 'Vaishali Van' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संगमसावंगा ते नागपूरचे ‘वैशाली वन’

कुदळ मारीन तेथे झरा फोडीन... अशी वृत्ती खूप कमी लोकांची असते आणि म्हणूनच अशांना प्रज्ञावंत म्हटले जाते. प्रज्ञावंतच, कारण त्यांच्या अस्तित्वाची आभा सगळ्यांना सामावून घेत असते. प्रा. डॉ. भाऊ लोखंडे यांचा हा प्रवासही असाच होता. ...

निमंत्रणाच्या रागालोभावरून भूमिपूजनाचा समारंभच रद्द!, इंदू मिल स्मारकातील कार्यक्रमाचे निमंत्रण फक्त १६ जणांना - Marathi News | Bhumi Pujan ceremony canceled due to rage of invitations! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निमंत्रणाच्या रागालोभावरून भूमिपूजनाचा समारंभच रद्द!, इंदू मिल स्मारकातील कार्यक्रमाचे निमंत्रण फक्त १६ जणांना

स्मारकाची उभारणी करीत असलेल्या एमएमआरडीएवर समारंभाची जबाबदारी होती. मात्र, १६ जणांनाच निमंत्रण देण्यात आले. ...

... म्हणून इंदू मिलमधील पायाभरणी कार्यक्रम रद्द, मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण  - Marathi News | ... Therefore, the foundation stone laying program at Indu Mills has been canceled, the explanation given by the Chief Minister uddhav thackery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून इंदू मिलमधील पायाभरणी कार्यक्रम रद्द, मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण 

मुंबई येथील इंदू मिलवरील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होता. ...

...अन् उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला यु-टर्न; वाशीहून पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar took a U-turn; Departure from Vashi towards Pune again | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...अन् उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला यु-टर्न; वाशीहून पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी अजितदादा पुण्याहून मुंबईसाठी येत होते. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम रद्द; निमंत्रणाच्या वादावरुन झाला गोंधळ - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar memorial foundation lay program canceled over invitation dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम रद्द; निमंत्रणाच्या वादावरुन झाला गोंधळ

या पायाभरणी कार्यक्रमासाठी १६ जणांना बोलवण्यात आले होते, त्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील कोणालाही आमंत्रित न केल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ...