मागील काही वर्षांपासून नसबंदीचा उपक्रम बंद असल्याने नागपूर शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे नागरिक त्रस्त असल्याने कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका १५ दिवसात नसबंदीचा उपक्रम पुन्हा राबविणार आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्यात भटक्या श्वानांची दहशत वाढली असून, शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रात्रीच्यावेळी जाणे फारच कठीण झाले आहे़ या वर्षभरामध्ये जिल्हाभरात श्वानांनी १७२८ जणांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत़. ...
कडेगाव शहरात पाळीव आणि भटक्या कुत्र्यांनी धुडगूस घातला आहे. येथील बुधवार पेठेत खाऊ आणण्यासाठी दुकानात गेलेल्या श्री शहाजी जाधव (वय ४) या बालकावर तीन कुत्र्यांनी हल्ला करून त्याच्या शरीराचे लचके तोडले. यामध्ये हे बालक गंभीर जखमी झाले असून त्याला उपचार ...
अमेरिकेची गुप्तहेर संघटना सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीला (सीआयए) लुलु या लॅब्रॉडोर जातीच्या कुत्रीकडून मोठ्या आशा होत्या की, ती आपली बाँब शोधण्याच्या कामाला चांगली उपयोगी पडेल, परंतु तसे घडले नाही व तिला तिची ही नोकरी गमवावी लागली. ...