डॉक्टरांच्या चुकीमुळे प्रसुतीनंतर बाळासह मातेचा मृत्यू झाल्याची घटना जिल्हा सामान्य रूग्णालयात घडली. या घटनेची चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेडने दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
‘काही वर्षांत सोशल मीडियाच्या प्रभावामुळे स्वयंघोषित डॉक्टर्स समाजमाध्यमांतून आरोग्यविषयक सल्ले व चुकीची माहिती पसरवत आहेत. या संदेशांची कोणतीही खातरजमा न करता अनेक रुग्ण या सल्ल्यांची अंमलबजावणी करत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत ...
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद श्रीमंत सदाफुले यांचे जिल्हा रुग्णालयात कामावर असताच गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. ...
सामान्य सलून चालकाचा मुलगा डॉक्टरकी शिकण्यासाठी नागपुरात पोहोचला. मात्र आर्थिकस्थिती नसल्याने आणि मानसिक नैराश्य आल्याने तो शिक्षण सोडून गावी परत आला होता. ...
कागल तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यांच्या अंतर्गत ३४ उपकेंदे्र, जिल्हा परिषदेचे दोन दवाखाने यांच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा राबविली जाते. एम.बी.बी.एस झालेल्या डॉक्टरांची कमी असलेली संख्या, पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी रुग् ...
अलिबाग समुद्रकिनाऱ्याच्या आकर्षणापोटी हजारो पर्यटक या ठिकाणी येतात. त्यामुळे पर्यटन व्यवसायात हॉलिडे होमचा व्यवसाय नेहमीच तेजीत असतो, अशा पार्श्वभूमीवर चांगली अर्थप्राप्ती करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. ...
नैराश्य भावनांचा आजार असून, त्यावर सायकियॅट्रिकच्या सल्ल्याने औषधोपचार शक्य आहे. या आजाराच्या रुग्णांचे आयुष्य योग्य औषधोपचारांच्या मदतीने पुन्हा पूर्वपदावर येते याची मूर्तिमंत उदाहरणे समाजासमोर आहेत. ...