स्टार प्लस वाहिनीवरील 'दिव्य दृष्टी’ मालिका विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा आहे. दृष्टीला भविष्यात काय घडणार आहे, ते पाहण्याची शक्ती असते; तर या भविष्यात बदल करण्याची शक्ती दिव्या हिच्याकडे असते. अर्थात कोणतीही विशेष शक्ती असली, तरी त्याबरोबर काही तोटेही येतात आणि या दोन्ही बहिणींना पिशाचिनींपासून धोका असतो. Read More
गेली दोन दशके हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिका यांच्यात आपल्या अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविलेला अभिनेता इम्रान खान आता टीव्ही मालिकांबरोबरच रंगभूमीवरही भूमिका साकारीत आहे. ...