राज्य सरकारने राज्यात १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला आहे. त्यातील ६० हजार वृक्षांची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे जागा मिळेल तिथे वृक्षारोपण असा प्रकार सध्या सुरू आहे. ...
धायरी गाव, डिएसके विश्व व अन्य काही गेल्या काही वर्षात फार मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली आहे. त्यांच्यासाठी आता उड्डाणपुलाखालील चौक कमी पडू लागला आहे. ...