परतीच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली आहे. याचा प्रभाव डासांचा प्रादूर्भावावरही झाला आहे. विशेषत: उपराजधानीवर डेंग्यूच्या विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे. ...
गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू रुग्णांची संख्या कमी असल्याचे महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने सांगितले जात असतानाच आता रेंगाळलेला पाऊस आणि त्यामुळे डेंग्यूचा धोका वाढत चालला आहे. गेल्या आठ दिवसांतच तब्बल ६६ जणांना डेंग्यू झाला असून, संशयित रुग्णांचा ...
चंद्रपूर जिल्ह्याला अस्मानी संकटांनी त्रासून सोडले आहे. जिल्ह्यात जवळजवळ सर्वच शेतकरी अवेळी झालेल्या पावसामुळे वैतागले आहे. संपूर्ण पिके डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाले आहे. अशातच आता साथीच्या आजारानेही जिल्हावासीयांना नाकीनऊ आणले आहे. मागील दीड महिन्यांपा ...
यंदा पाऊस उशिरापर्यंत लांबला. त्यानंतरही वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून मध्यंतरीच्या काळात अनेक ठिकाणी पाऊसही झाला. त्यामुळे साथीच्या आजारांनी मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले आहे. ...