लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi violence, Latest Marathi News

महिला इंस्पेक्टरनं सांगिली राकेश टिकै यांची 'असलियत'!, पोलिसांनी दिला 3 दिवसांचा वेळ - Marathi News | Female inspector pushpalata says how rakesh tikait instigated farmers at gazipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला इंस्पेक्टरनं सांगिली राकेश टिकै यांची 'असलियत'!, पोलिसांनी दिला 3 दिवसांचा वेळ

दिल्ली पोलिसांनी टिकैत यांना नोटीस बजावत, त्यांनी तीन दिवसांत सांगावे, की दिलेला शब्द मोडल्याबद्दल त्यांच्याविरोधात कारवाई का केली जाऊ नये? असे म्हटले आहे.  ...

"हम शर्मिंदा हैं!"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी - Marathi News | Farmer leader yudhvir singh apology of delhi police about violence 30 january fast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हम शर्मिंदा हैं!"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी

युद्धवीर सिंग गुरुवारी एका खासगी वृत्तवाहीनीवर चर्चेदरम्यान म्हणाले, आंदोलनातून बाहेर पडलेल्या दोन संघटना, या आधीपासूनच संयुक्त किसान मोर्चाचा भाग नव्हत्या. यापूर्वीही या संघटना आंदोलनातून बाहेर पडल्या होत्या. ...

Tractor Rally : दिल्ली पोलीस अ‍ॅक्शनमध्ये, हिंसाचार करणाऱ्यांविरोधात जारी होणार 'लुकआउट नोटीस' - Marathi News | Lookout notice will be issued soon against those who commit violence in tractor march delhi police action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tractor Rally : दिल्ली पोलीस अ‍ॅक्शनमध्ये, हिंसाचार करणाऱ्यांविरोधात जारी होणार 'लुकआउट नोटीस'

दिल्ली पोलिसांनी हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 37 जणांना जबाबदार धरले असून एफआयआरदेखील नोंदवला आहे. एवढेच नाही, तर दिल्ली पोलिसांना 20 हून अधिक शेतकरी नेत्यांना नोटीसदेखील पाठविली आहे. यात योगेंद्र यादव, बलदेव सिंग सिरसा आणि राजेवाल यांच्या नावाचाही समाव ...

मोठी कारवाई! प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर ५०० ट्विटर अकाऊंट बंद - Marathi News | twitter suspends over 550 accounts after violence during tractor rally on Republic Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी कारवाई! प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर ५०० ट्विटर अकाऊंट बंद

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजधानी दिल्लीत आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर सोशल मीडियावरील ट्विटरने मोठी कारवाई केली आहे. ...

Farmers Protest Violence : "शेतकऱ्यांनी १५ जणांना पकडले, त्यांच्याजवळ सरकारी ओळखपत्रे आढळली" - Marathi News | congress Leader Digvijay Singh Said Farmers Have Handed Over 15 People To Delhi Police Who Started The Violence Yesterday | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Farmers Protest Violence : "शेतकऱ्यांनी १५ जणांना पकडले, त्यांच्याजवळ सरकारी ओळखपत्रे आढळली"

Farmers Protest Violence : एका शांततामय आंदोलनास चुकीच्या मार्गाने दर्शवण्याचे हे सुनियोजित षडयंत्र होते, असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. ...

दिल्लीतील हिंसाचार हा मोदी सरकारचाच डाव, आमदाराने दिला राजीनामा - Marathi News | Violence in Delhi is the instinct of Modi government, MLA resigns abhay chautala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील हिंसाचार हा मोदी सरकारचाच डाव, आमदाराने दिला राजीनामा

दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ आमदार अभय चौटाला यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. चंढीगड विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. ...

'दिल्लीतील हिंसाचाराला गृहमंत्रीच जबाबदार, अमित शहांचा तात्काळ राजीनामा घ्या' - Marathi News | Home Minister responsible for Delhi violence, Amit Shah should resign immediately, congress randeep surajewala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दिल्लीतील हिंसाचाराला गृहमंत्रीच जबाबदार, अमित शहांचा तात्काळ राजीनामा घ्या'

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता शेतकरी नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. ...

सनी देओलचं स्पष्टीकरण, दीप सिद्धूसोबत माझा कसलाही संबंध नाही - Marathi News | Sunny Deol's explanation, I have nothing to do with Deep Sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनी देओलचं स्पष्टीकरण, दीप सिद्धूसोबत माझा कसलाही संबंध नाही

दीप सिद्धूने आपल्या एका फेसबुक पोस्टमध्ये स्वत:ला निर्दोष असल्याचा दावा केला आहे. "आम्ही आमच्या लोकशाही हक्कांतर्गत लाल किल्ल्याच्या तटबंदीवर फक्त निशाण साहिबचा झेंडा फडकवला, तेथून तिरंगा काढला गेला नाही ...