गावी पडलेल्या दुष्काळामुळे जगणे कठीण झाले. अखेर, सून आणि नातवासह मुंबई गाठली. मुंबईत येऊन आठवडा होत नाही, तोच भरधाव वाहनाच्या धडकेत नगरच्या ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी कुर्ला येथे घडली. ...
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद श्रीमंत सदाफुले यांचे जिल्हा रुग्णालयात कामावर असताच गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. ...
शिरवळ रस्त्यावर पिसाळवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीत दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक दिल्याने दुचाकीचालक जागीच ठार झाला आहे.ग्रामस्थांनी काहीकाळ आशियाई महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केल्याने मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थीती निर्माण झाली होती, ...
फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला. या चक्रीवादळात आतापर्यंत 41 जणांना जीव गमवावा लागला आहे. ओडिशातल्या पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडले आहेत. ...