सियावर रामचंद्र की जय, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो असा जयघोष करत विजयादशमी (दसरा) निमित्ताने चतु:संप्रदाय आखाड्याच्या वतीने विजयाचे प्रतीक म्हणून गुरु वारी (दि.१८) रावणाचा ४० फूट उंचीचा पुतळा दहन करण्यात आला. ...
विजयादशमी (दसरा) निमित्ताने महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान व जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने म्हसरूळ येथील कणसरा चौकात गुरुवारी दुपारी रावणाच्या प्रतिमेची मिरवणूक काढत विधिवत व पारंपरिक पद्धतीने रावण पूजनचा कार्यक्रम करण्यात आला. ...
शहरातील गांधी चौक येथे दसरा सणानिमित्त ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी झेंडूची फुले विक्रीसाठी आणली होती. परंतु शेतकºयांनी नाईलाजाने झेंडूची फुले कवडीमोल दराने विक्री केली जात होती. ...
‘गोविंदा गोविंदा व्यंकट रमणा गोविंदा’ च्या गजरात लाखो भाविकांनी गुरुवारी भगवान बालाजीचे दर्शन घेतले. सायंकाळी निघालेल्या भगवान बालाजीच्या रथयात्रेतही भाविकांनी सहभागी होण्यासाठी गर्दी केली. ...
‘‘बेटी बचाओ आणि बेटी पढाओ’’ म्हणणाऱ्या लोकांची प्रवृत्ती काय आहे, या लोकांपासूनच ‘बेटी बचाओ’ म्हणण्याची वेळ आज त्यामुळे महिला भगिनींचे भवितव्य व मुलींचे भवितव्य धोक्यामध्ये आले आहे, हे आपण पाहतोय. याशिवाय, अशा या राज्यकर्त्यांचे पुरस्कर्ते सद्या वाढल ...