सर्वत्र पाऊस पडत असल्याने विदर्भातील तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणातील जलाशयाच्या पातळीत वाढ होत आहे. गेल्या अकरा दिवसांत जलसाठ्यात १७.२७ टक्क्यांनी वाढल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने पुन्हा जोर पकडला असून, धरणक्षेत्रात धुर्वाधार पाऊस कोसळत आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले असल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. ...
Dam water Storage in Maharashtra : राज्यातील एकूण पाणीसाठा ६१.२४ टक्के असून मागच्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजे दिनांक ३ ऑगस्ट रोजी हा पाणीसाठा ५७.५२% इतका होता. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा वाढला आहे. ...