पुढील पुढील तीन ते चार वर्षात पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आला आहे. ...
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या आदेशानुसार उजनी धरणातून रब्बी हंगामातील पिकांसाठी उजनी मुख्य कालवा, भीमा-सिना जोड कालवा, सिना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून शनिवारी पाणी सोडण्यात आले. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून वर्षात ३ वेळा पाणी सोडू. पहिले आवर्तन शनिवार, ४ जानेवारी रोजी सुरू होईल. दुसरे आवर्तन १ मार्च तसेच तिसरे आवर्तन १ एप्रिल रोजी नियोजित आहे. ...
China Dam News: चीनने तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठं धरण बांधण्याचा घाट घातल्याने भारताची चिंता वाढली आहे. दरम्यान, हे धरण बांधण्याच्या योजनेचा चीनने बचाव केला असून, हे धरण सुरक्षित असेल, असा दावा केला आहे. ...