काही दिवसांपासून धरण आणि त्याच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने पाण्याची आवक कमी झाली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा ८८.६४ टक्केवर स्थिर झाला आहे. ...
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात जोरदार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. सध्या धरणात १ लाख ९३७ क्सुसेक पाण्याची आवक आहे. ९० हजार ७४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
Maharashtra Weather Update येणाऱ्या १० दिवसांत पडणाऱ्या मध्यम ते जोरदार पावसामुळे जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक असा व्यक्त केलेल्या मासिक पावसाच्या अंदाजाची पूर्तता होण्याची शक्यता जाणवते. ...
गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे. यंदा मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली. या धरणावरील हंगा नदी व नाल्यांना पूर आल्याने धरण लवकर भरले. ...
Charghad Water Project Warud Morshi : वरूड-मोर्शी तालुक्यासाठी वरदायिनी ठरणाऱ्या चारघड प्रकल्पाला ५६४ करोड २२ लक्ष रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ...