लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

जलवाहिन्या हजारो किमी, साठा कोट्यवधी लिटर, तरी शहरात पाणीटंचाई का? व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह - Marathi News | Thousands of km of water channels, crores of liters of storage, yet why is there water shortage in the city? Serious question mark on the system | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जलवाहिन्या हजारो किमी, साठा कोट्यवधी लिटर, तरी शहरात पाणीटंचाई का? व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

दररोज सुमारे ५५० ते ६५० एमएलडी पाणी उपलब्ध असतानाही अनेक भागांत कमी दाब, अनियमित पुरवठा आणि टंचाईचे चित्र कायम आहे ...

खडकवासल्यातून सुमारे २ कोटी लिटर पाणी गेले वाया; उन्हाळी आवर्तनास बसणार तडाखा, दुरुस्तीसाठी चार दिवस - Marathi News | About 20 million liters of water was wasted from Khadakwasla; Summer cycle will be affected, four days for repairs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासल्यातून सुमारे २ कोटी लिटर पाणी गेले वाया; उन्हाळी आवर्तनास बसणार तडाखा, दुरुस्तीसाठी चार दिवस

या कालव्यामधून ११०० क्युसेकने पाणी इंदापूरपर्यंत जात असून, पिकांचे सिंचन तसेच पुण्यासह दौंड, इंदापूर, बारामती हवेली आणि आसपासच्या भागांना पिण्यासाठी सोडण्यात येते ...

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाची 'फलश्रुती' काय? पर्यावरणीय अभ्यास होणे गरजेचे - Marathi News | What are the 'fruits' of the Wainganga-Nalganga river linking project? Environmental study needed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाची 'फलश्रुती' काय? पर्यावरणीय अभ्यास होणे गरजेचे

नदीजोड ही संकल्पना वरकरणी आकर्षक वाटते. एखाद्या नदीपात्रात अधिक पाणी आहे आणि दुसऱ्या नदीत पाणीटंचाई आहे, म्हणून जास्त पाणी असलेल्या नदीतील पाणी कमी पाणी असलेल्या नदीकडे वळवावे, असा तिचा साधा अर्थ मांडला जातो; परंतु ही मांडणी जितकी सोपी वाटते, तितकीच ...

उजनी धरणातून कॅनॉल आणि बोगद्यामार्फत शेतीला पाणी सोडले; किती दिवस सुरु राहणार पाणी? - Marathi News | Water was released from Ujani Dam to agriculture through canals and tunnels; How much water is left in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरणातून कॅनॉल आणि बोगद्यामार्फत शेतीला पाणी सोडले; किती दिवस सुरु राहणार पाणी?

ujani dam water for farming उजनी धरणातून शेतीसाठी कालवा व बोगदा यातून आवर्तन सुरू झाले असून, मुख्य कालव्यातून एक हजार ५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. ...

उष्णतेमुळे वाढलेल्या मागणीला सुद्धा पुरेसा विज पुरवठा करतोय 'कोयना जलविद्युत प्रकल्प' - Marathi News | Koyna Hydropower Project is supplying sufficient electricity even to meet the increased demand due to heat. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उष्णतेमुळे वाढलेल्या मागणीला सुद्धा पुरेसा विज पुरवठा करतोय 'कोयना जलविद्युत प्रकल्प'

राज्यात वाढत्या उन्हामुळे विजेची मागणी झपाट्याने वाढत असताना महाराष्ट्राच्या ऊर्जा व्यवस्थेचा कणा मानला जाणारा कोयना जलविद्युत प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहे. राज्याला विजेची टंचाई होऊ नये, यासाठी मागणीच्या प्रमाणात प्रकल्पातून सातत्याने वीजनिर्मिती ...

भविष्यातील धोक्यापासून आजच सावध व्हा! शाश्वत शेतीसाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान काळाची गरज - Marathi News | Beware of future threats today! Micro-irrigation technology for sustainable agriculture is the need of the hour | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भविष्यातील धोक्यापासून आजच सावध व्हा! शाश्वत शेतीसाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान काळाची गरज

आज २२ मार्च रोजी जगभरात जागतिक पाणी दिवस साजरा केला जात असून, पाण्याचे संवर्धन आणि कार्यक्षम वापर याबाबत जनजागृती करण्याचा हा महत्त्वपूर्ण दिवस आहे. वाढत्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्रावर पाण्याचा ताण दिवसेंदिवस वाढत असून, शाश्वत शेतीस ...

Dam Water Level : अमरावतीत पाण्यासाठी संघर्ष; मराठवाड्यात धरणं तुडुंब- कारण काय? - Marathi News | latest news Dam Water Level: Struggle for water in Amravati; Dams collapse in Marathwada - what is the reason? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमरावतीत पाण्यासाठी संघर्ष; मराठवाड्यात धरणं तुडुंब- कारण काय?

Dam Water Level : राज्यात पाण्याचं चित्र सध्या विरोधाभास दाखवत आहे. काही भागात धरणं तुडुंब भरली असताना, तर काही ठिकाणी लोकांना थेंबासाठी झगडावं लागत आहे. जलसंपत्ती असतानाही टंचाई का, हा मोठा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.(Dam Water Level) ...

Dam Water Level : उन्हाळ्याची चाहूल! ‘या’ धरणात फक्त ५३% पाणी; टंचाईचा धोका वाढला - Marathi News | latest news Dam Water Level: Summer is coming! Only 53% water in ‘Ya’ dam; Risk of shortage increases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्याची चाहूल! ‘या’ धरणात फक्त ५३% पाणी; टंचाईचा धोका वाढला

Dam Water Level : अमरावती जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला असून सध्या केवळ ५३ टक्केच साठा शिल्लक आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना हा साठा जूनपर्यंत पुरणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही प्रकल्पांमध्ये तर पाणीपातळी अत ...