मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या काठावर असलेल्या अनधिकृत टेन्टचा कॅम्प व्यवसाय आणि त्यातील गैरप्रकारांना ‘लोकमत’ने ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे तडाखा दिला होता.... ...
कोयना धरणातील पाण्यावर महत्वाच्या तीन पाणी योजना अवलंबून आहेत. यामधील टेंभू योजनेचे पाणी साताऱ्यासह सांगली आणि साेलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठी जाते. ...
‘लोकमत’च्या प्रतिनिधीने पवना धरण परिसरात केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये धरणाचा काठ अनधिकृत टेंट व्यावसायिकांनी बळकावल्याचे आणि तेथे राजरोस अनधिकृत धंदे सुरू असल्याचे उघड झाले.... ...
पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीला येणाऱ्या भाविकांसाठी उजनी धरणातून चार हजार क्युसेकने भीमेत पाणी सोडण्यात आले आहे. शनिवार १८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता उजनीतून भीमा नदीत दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला. ...