राज्यातील अनेक धरण साठ्यात कमालीची वाढ आहे. तर अध्याप काही साठे कोरडेच आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया दि. १ जुन २०२४ पासून ते दि. २३ जुलै २०२४ सकाळी ६=०० वा. पर्यंतची राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग, पाणी आवक इ. अद्ययावत माहिती ...
पावसाचा जोर कमी झाला असला तरीही अधून-मधून जोरदार सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रात मात्र अद्याप पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. ...
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. चांदोली धरणाचे दोन्ही वीजनिर्मिती केंद्र सुरू केले आहे, त्यातून १५९२ क्यूसेकचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे. ...
भीमा खोऱ्यासह पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. बंडगार्डन येथील विसर्गात वाढ झाली आहे तर वडीवळे धरणातून ३ हजार १०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. ...
जिल्ह्याच्या पश्चिम भागात आभाळ फाटल्यासारखा पाऊस होत असून, सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे २३६, तर महाबळेश्वरला २४५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. ...
राज्यात पावसाने आतापर्यंत सरासरी ओलांडली असून, एकूण पाऊस १२३ टक्के, अर्थात ५४५ मिलिमीटर इतका झाला आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत ४२२ मिलिमीटर अर्थात ९५ टक्के पाऊस झाला होता. ...