कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने पुन्हा जोर पकडला असून, धरणक्षेत्रात धुर्वाधार पाऊस कोसळत आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले असल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. ...
Dam water Storage in Maharashtra : राज्यातील एकूण पाणीसाठा ६१.२४ टक्के असून मागच्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजे दिनांक ३ ऑगस्ट रोजी हा पाणीसाठा ५७.५२% इतका होता. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा वाढला आहे. ...
Bhatghar Dam भोर तालुक्यातल धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची जोरादार बेंटिंग सुरू आहे. शुक्रवारी ब्रिटिशकालीन भाटघर धरणातील पाणीसाठ्याने शतकाकडे आगेकूच करण्यास सुरुवात केली आहे. ...