चांदोली धरणातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सुरू करण्यात आले आहे. वीजनिर्मिती केंद्रातून ८३३ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
Bhama Askhed Dam भामा आसखेड धरणातून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडले असून, सांडव्यातून १२०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून सध्या धरणात ७.६९ टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती धरण प्रशासनाचे नीलेश घारे यांनी दिली. ...
धरण भरल्यानंतर १६ दरवाजे उघडून गोदावरी पात्रात तब्बल २५ दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र आता वरील धरणांमधून येणारी आवक थांबल्यामुळे जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले असून विसर्ग थांबविण्यात आला. (Jayakwadi Dam) ...
यंदा वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे अजिंठा पर्वतरांगांमधील झरे, ओढे आणि छोट्या नद्या प्रवाहित झाल्यामुळे तुटीच्या खोऱ्यात येत असलेले नळगंगा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. (Nalganga Dam) ...