ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
६५ पाण्याच्या टाक्यांपैकी केवळ एकाच टाकीचा वापर सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांंची चांगलीच धावाधाव ...
Tapi Water Recharge : दरवर्षी भूजल पातळी एक मीटरने खालावत असलेल्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील नेपानगर, बुऱ्हाणपूर, रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांमध्ये भूजल पातळी वाढवण्यासह ३ लाख ५७ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. (Tapi Water Rec ...
Godavari River : दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी जायकवाडीच्या उर्ध्व भागातील धरणांतून पाणी सोडण्याच्या निकषात बदल करून पूर्वीपेक्षा ७ टक्के पाणी कपात करणाऱ्या गोदावरी (Godavari River) अभ्यास समितीच्या अहवालावर आक्षेप, हरकती नोंदविण्यासाठी मुदतवाढ देण्या ...
Manjara Dam : उन्हाची तीव्रता वाढली असून, मांजरा धरणातील (Manjara Dam) पाणी झपाट्याने कमी होत आहे. दरम्यान, डाव्या आणि उजव्या कालव्यातून उन्हाळी पिकांची (summer crops) एक पाळी करण्यात आली. ...
Dam Water Storage : राज्यात तापमानाचा पारा सतत वाढत असताना राज्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये ५२.५ टक्के जलसाठा शिल्लक (Dam Water Level) आहे. सध्या धरणांमध्ये असलेला पाणीसाठा किमान जुलैपर्यंत पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. ...