या कालव्यामधून ११०० क्युसेकने पाणी इंदापूरपर्यंत जात असून, पिकांचे सिंचन तसेच पुण्यासह दौंड, इंदापूर, बारामती हवेली आणि आसपासच्या भागांना पिण्यासाठी सोडण्यात येते ...
नदीजोड ही संकल्पना वरकरणी आकर्षक वाटते. एखाद्या नदीपात्रात अधिक पाणी आहे आणि दुसऱ्या नदीत पाणीटंचाई आहे, म्हणून जास्त पाणी असलेल्या नदीतील पाणी कमी पाणी असलेल्या नदीकडे वळवावे, असा तिचा साधा अर्थ मांडला जातो; परंतु ही मांडणी जितकी सोपी वाटते, तितकीच ...
ujani dam water for farming उजनी धरणातून शेतीसाठी कालवा व बोगदा यातून आवर्तन सुरू झाले असून, मुख्य कालव्यातून एक हजार ५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. ...
राज्यात वाढत्या उन्हामुळे विजेची मागणी झपाट्याने वाढत असताना महाराष्ट्राच्या ऊर्जा व्यवस्थेचा कणा मानला जाणारा कोयना जलविद्युत प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहे. राज्याला विजेची टंचाई होऊ नये, यासाठी मागणीच्या प्रमाणात प्रकल्पातून सातत्याने वीजनिर्मिती ...
आज २२ मार्च रोजी जगभरात जागतिक पाणी दिवस साजरा केला जात असून, पाण्याचे संवर्धन आणि कार्यक्षम वापर याबाबत जनजागृती करण्याचा हा महत्त्वपूर्ण दिवस आहे. वाढत्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्रावर पाण्याचा ताण दिवसेंदिवस वाढत असून, शाश्वत शेतीस ...
Dam Water Level : राज्यात पाण्याचं चित्र सध्या विरोधाभास दाखवत आहे. काही भागात धरणं तुडुंब भरली असताना, तर काही ठिकाणी लोकांना थेंबासाठी झगडावं लागत आहे. जलसंपत्ती असतानाही टंचाई का, हा मोठा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.(Dam Water Level) ...
Dam Water Level : अमरावती जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला असून सध्या केवळ ५३ टक्केच साठा शिल्लक आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना हा साठा जूनपर्यंत पुरणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही प्रकल्पांमध्ये तर पाणीपातळी अत ...