Kolhapur Floods: जिल्ह्यात बुधवारी पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा दिल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. प्रमुख मार्गावर पाणी आल्याने दुधासह भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. बुधवारी सकाळचे व सायंकाळचे असे पंधरा हजार लिटर दूध घरात राहिले आहे. ...
पावसाळ्यातील वाढलेली आर्द्रता आणि बदललेले हवामान हे जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. या काळात विविध प्रकारचे जिवाणू आणि विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. ...
पावसाळ्यात चारा व पाणी उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात दैनंदिन दूध उत्पादनात एक लाख लीटरने वाढ झाली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात दैनंदिन दूध उत्पादन १ लाख ३५ हजार लीटरने वाढले आहे. ...
पावसाळा सुरू झाल्याने आता हिरवा चारा मुबलक झाला आहे. पण, आपल्या दुभत्या जनावरांना आहार कोणता व किती प्रमाणात देतो, याविषयी बहुतांशी दूध उत्पादक शेतकरी अनभिज्ञ आहेत. ...
पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला असून अनेक वेळा हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडतोच असे नाही. काही वेळा हवामानातील अचानक बदलामुळे मोठ्या पावसासह पूर परिस्थिती उद्भवू शकते. ...
पावसाळ्याच्या तोंडी दुभत्या जनावरांना हिरवा चारा मिळणे दुरापास्त होते. अशावेळी 'हायड्रोफोनिक' पद्धतीने कमी पाणी, कमी जागा व कमी वेळेत सकस चारानिर्मिती केली जाऊ शकते. ...