Jalgaon: अरबी समुद्रातील चक्रीवादळाने रेल्वेगाड्यांनाही प्रभावित केले आहे. पोरबंदर - शालिमार व शालिमार - पोरबंदर ही गाडी बुधवार दि.१४ पासून ते १७ जून चार दिवस रद्द करण्यात आली आहे. ...
Raigad: बीपरजॉय चक्रीवादळ मुंबई, पालघर, रायगड परिसराला धडकणार नसला तरी सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे उरण परिसरातील किनारपट्टीवरील गावातील नागरिक, मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...