क्रेडिट-डेबिट कार्डच्या पिन नंबरचा गैरवापर, मोबाइल-इंटरनेट बँकिंगद्वारे होणारी फसवाफसवी, अशी प्रकरणं अगदी रोजच्या रोज समोर येत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत सावधपणे करणं गरजेचं झालंय. ...
सरकार कॅशलेस व आॅनलाइन व्यवहारांसाठी प्रोत्साहन देत असताना, दुसरीकडे सायबर गुन्ह्यांचा आलेख सातत्याने वाढत चालला आहे. गेल्या ३ वर्षांमध्ये राज्यात तब्बल ७ हजार ९०६ गुन्हे दाखल झाले असून, त्यातील ८० टक्के गुन्हे हे मुंबई, ठाणे, पुणे या महानगरांतील आहे ...
नाशिक : सोशल मीडीयावरील फेसबुकद्वारे ओळख झालेल्या परदेशी डॉक्टर महिलेने इंदिरानगरमधील विद्युत व्यवसायिकास नॅस्ट्रोजेन सीडस् बियांचा व्यापार करण्याचे अमिष दाखवून तब्बल ४१ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या महिल ...
कान्हूर मेसाई येथे नववी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या मिडगुलवाडी येथील मुलीच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट बनवून त्याचा वापर केल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ...
वाढत्या ई-व्यवहारांमुळे चोरीदेखील डिजिटल झाली आहे. चोरट्यांनी नागरिकांच्या खात्यातून अवघ्या दोन वर्षांतच सुमारे ३०० कोटी रुपये लांबविले असल्याची माहिती रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून देण्यात आली आहे. देशातील ५७ हजार ४११ नागरिकांना या ई-चोरीचा फटका बसला ...