सामान्यांच्या जीवनातील सर्वात मोठे शत्रू आणि ज्यांच्यामुळे संपूर्ण आयुष्य उद््ध्वस्त होऊ शकते अशा काम, क्रोध आणि लोभावर विजय कसा मिळवायचा, त्याचे सूत्र भगवद्गीतेत सांगितलेले आहे. त्यामुळे गीता हे धर्माचे ज्ञान देणारे पुस्तक नसून मॅनेजमेंटचा सर्वोत्कृ ...
आपापसातील संभाषणाने दिवसाबरोबरच जीवन समृद्ध होते सध्याचा हरवलेला संवाद हा युवा पिढीसाठी घातक असल्याचे मत सेवानिवृत्त राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले. ...
चांद्रयान व मंगळयानाच्या प्रतिकृतींसह अंतराळातील विविध घडामोडींचे सादरीकरण करणाऱ्या कल्पनाविष्कारांचे सादरीकरण करून के. के. वाघ कला, वाणिज्य व विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बायोस्पेक्ट्राच्या पहिल्याच दिवशी विज्ञानप्रेमींना ...
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या श्रमसंस्कार शिबिरांमधून युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते व उद्याची संस्कारक्षम पिढी तयार होण्यासाठी या शिबिराची मदत होते, असे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार ...
निफाड येथील सरस्वती विद्यालयात निफाड तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत मोनिका जाधव हिने बाजी मारली. ...
देवळा तालुक्यातील भावडे येथील एसकेडी इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन झाले. या स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री मृणाल दुसानीस होत्या. ...