बालाजी संस्थानतर्फे बालाजी मंदिरात ‘करू या नव वर्षाचे स्वागत’ या कार्यक्रमा अंतर्गत जळगाव येथील आराधना ग्रुपतर्फे भक्ती संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला. ...
वाचकांना जागरूक बनविण्याचे, जागल्याचे कार्य वाचनालयांच्या माध्यमातून होत असते. अशा सजग झालेल्या व्यक्तीच समाजात बदल घडवू शकतात. अशा स्वरूपाच्या वाचनालयांची संख्या वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले. ...
सावित्रीबाई फुले यांनी अनंत अडचणींना तोंड देत समाज सुधारणेचा वसा हाती घेतला. त्यात त्यांना महात्मा जोतिराव फुले यांची खंबीर साथ होती. त्यामुळे आज प्रत्येक महिलेच्या मागे पुरुषांनी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. समाज परिवर्तनाची सुरुवात आपल्यापासून कर ...
नाशिक : महात्मा फुले यांच्या सावलीत सावित्रीबार्इंचे कार्य दडपले गेले तरी विधवा महिलांनाही मातृत्वाचे मांगल्य मिळवून देणाऱ्या सावित्रीबार्इंसारखी दुसरी ... ...
सिन्नर नगर परिषद कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातून प्रबोधन रॅली काढण्यात आली. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन महिला बचतगटातील महिलांनी सावित्रीबाई व महात्मा जोतिबा फुले यांच्या वेशभूषा केल् ...
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हेमंत शिबिराची सांगता झाली. सांगता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कळवण शिक्षण संस्थेचे विश्वस्त भूषण पगार, तर वक्ते म्हणून प्रांत संयोजक विठ्ठल शिंदे, जिल्हा कार्यवाह सुनील चव्हाण व शिबिर कार्यवाह पुंडलिक आहेर उपस्थित ...