मनाची प्रसन्नता ही संस्कार, दिनचर्या यावर आपले आदर्श जीवन अवलंबून असते. आपण सतत द्वेषमूलक वातावरणात मन प्रसन्न रहाणार नाही. मुले हे अनुकरण प्रिय असतात. ...
फाजील लाड व बदलत्या सवयींमुळे मुलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडत चालले आहे. मुलांना भेडसावणाऱ्या समस्या पालकांनी समजून घेतल्यास सक्षम पिढीची निर्मिती शक्य असल्याचे मत प्रख्यात समुपदेशक चंद्रकांत पागे यांनी व्यक्त केले. ...
आपला उद्योग आणि उत्पादनाच्या ब्रॅन्डला ख्याती मिळवून द्यायची तर त्या ध्यासाने परिश्रम आवश्यक असतात. केवळ जिद्दीनेच नव्हे तर त्यापेक्षाही अधिक इरेला पेटून व्यवसाय केला आणि व्यवसायाला धर्मापेक्षाही मोठे मानले तर यश निश्चित मिळते, असा यशाचा मंत्र मसालाक ...
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वार्षीक सर्वसाधारण सभेतगोंधळ घातल्याच्या कारणावरुन शनिवारी महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. या शिवाय सभेत व्यासपीठावर येवून गोंधळ घातलेल्या सर्व सभासदांना कारणे दाखवा नोट ...
आपापसातील संभाषणाने दिवसाबरोबरच जीवन समृद्ध होते सध्याचा हरवलेला संवाद हा युवा पिढीसाठी घातक असल्याचे मत सेवानिवृत्त राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले. ...
सामान्यांच्या जीवनातील सर्वात मोठे शत्रू आणि ज्यांच्यामुळे संपूर्ण आयुष्य उद््ध्वस्त होऊ शकते अशा काम, क्रोध आणि लोभावर विजय कसा मिळवायचा, त्याचे सूत्र भगवद्गीतेत सांगितलेले आहे. त्यामुळे गीता हे धर्माचे ज्ञान देणारे पुस्तक नसून मॅनेजमेंटचा सर्वोत्कृ ...
चांद्रयान व मंगळयानाच्या प्रतिकृतींसह अंतराळातील विविध घडामोडींचे सादरीकरण करणाऱ्या कल्पनाविष्कारांचे सादरीकरण करून के. के. वाघ कला, वाणिज्य व विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बायोस्पेक्ट्राच्या पहिल्याच दिवशी विज्ञानप्रेमींना ...
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या श्रमसंस्कार शिबिरांमधून युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते व उद्याची संस्कारक्षम पिढी तयार होण्यासाठी या शिबिराची मदत होते, असे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार ...