जात्याच्या ओव्यांमध्ये समाधान असते. ग्रामीण संवेदना ओव्यांमधूनच आली. आता भाषा, संस्कार, तंत्रज्ञान बदलले आहे. काळानुसार भाषा बदलली; परंतु, मराठी भाषेची महती कायम आहे. माय-माउलींच्या जात्यामुळेच ओव्या, कविता व कवी जिवंत आहेत, असे प्रतिपादन कवी नारायण ...
मोह मायेच्या जगात वावरत असताना व सतत बुद्धिभ्रष्ट होत असताना वारंवार गर्तेत पडणाऱ्या शक्तिहीन जिवांसाठी असा अत्यंत सुलभ मार्ग हवा होता, याच भावनेतून ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती झाल्याचे सद्गुरू श्री स्वामी विद्यानंद यांनी सांगितले. ...
रशिया, तुर्कमेनिस्तान आणि लाटीव्हीया या तीन देशांतून आलेल्या चित्रकारांच्या गटाने शुक्रवारी दुपारी गोदाकाठावर बसून गंगेच्या पात्रासह परिसराचे विविधरंगी चित्रण त्यांच्या कॅनव्हासवर उमटवले. त्याआधी या कलाकारांनी सकाळी पांडवलेणी परिसरात जाऊन तेथील मूर्त ...