सिन्नर : येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री गोंदेश्वर महाराज मुखवटा पालखी नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. मिरवणुकीत शंकर पार्वती, अर्ध नारीनटेश्वर, रावण, ... ...
कोणताच खेळाडू हा मेहनतीशिवाय आणि पाठिंबा असल्याशिवाय ध्येय गाठू शकत नाही खरे यश हे मनाला आनंद देते. खेड्यापाड्यातून खेळाडू यांना मदत व सहकार्य मिळाले तर नक्कीच खेळाडू त्या पाठिंब्यावर आपलं विश्व निर्माण करू शकतात. दानशूरांनी यापुढे सामाजिक बांधिलकी म ...
मालेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. येत्या मे महिन्यापर्यंत शहरातील विविध मुख्य रस्त्यांची कामे मार्गी लागतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले. ...
जळगाव नेऊर विद्यालयाच्या प्रांगणात पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मानवंदना प्रसंगी भारत मातेच्या रक्षणासाठी सिमेवर लढत असलेल्या सैनिक कुटुंब, वीरमाता, वीरपत्नी, आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. यावेळी सैनिकांचे कुटुंबांना गहिवरुन आले. ...
सोशल मीडियाच्या जाळ्यात मॉडेल आईसह नवी पिढी इतकी अडकली आहे की, आईच्या पदराची नात्यांची वीण विस्कटली असल्यामुळे जगण्याचे ताल हरविले आहे. त्यामुळे आपल्या मुलांना मोबाइलच्या युगातून बाहेर काढा, असे आवाहन कवी विष्णू थोरे यांनी केले. ...
‘जागा झालाय समाज आज, मुलगी जन्माला येता घरात सुख वाटाया लागलं’, ‘ माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’, अशा गीतांचे सादरीकरण करीत शाहिरांनी शिवाजी विद्यापीठात गुरुवारी ‘थाप डफावर मार शाहिरा’ कार्यक्रमात रंगत आणली. ...
गुलाबाचे विविध प्रकार आणि अन्य सारी फुले नाशिकमध्ये बघितली आणि निसर्गाविषयी खूप शिकायला मिळाले. नाशिकचा असा पुष्पोत्सव राज्यभरात पहायला मिळणार नाही, असे भावोद््गार ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतील राणू अक्काची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अश्विनी मह ...
माजी प्रेस कामगार एल.ए. ब्रदर व रिचर्ड सोनवणे यांनी काढलेल्या चित्रांच्या डॉट वर्क व अनोखे चित्र यावर आधारित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. ...