डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत जालना येथील जे. ई. एस. महाविद्यालयात ११ डिसेंबरला जिल्हा स्तरीय अविष्कार प्रथम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे ...
भारतीय राजकारणाच्या इतिहासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी. कवी मनाचा कोमल हृदयी नेता म्हणून त्यांची ओळख जनमानसात आहे. मात्र शक्ती, बुद्धी, राजकीय मुत्सद्दीपणा, कृती, वक्तृत्व आणि नेतृत्व याचे अद्भूत मिश्रण म्हणजे ...
रंगकर्मींचा जन्म वेदनेतून होत असून, अशा इतिहासातील थोर रंगकर्मींमुळे आजची रंगभूमी बहरत असल्याचे प्रतिपादन नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष गायिका कीर्ती शिलेदार यांनी केले. दादासाहेबांच्या तालमीत तयार होत असताना एका नाटकाच्या प्रसंगी मुखवट्याच्या आत विंचवाच ...
पुणे येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना क्र ांतिकार्याचे महत्त्व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी पटवून दिले आणि शेकडो तरूण या क्रांतिकार्यासाठी तयार केले, असे प्रतिपादन डॉ. उल्हास रत्नपारखी यांनी केले. ...
कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रंगमंचावर पाऊल ठेवणाऱ्या कलावंतांसाठी नाट्यमहोत्सव मोठी संधी असते. नवनवीन कलावंतांना घडविण्याची परंपरा कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रुजली असून, अशा महोत्सवातून चांगले कलाकार घडले पाहिजेत, असे प्रतिपादन अखिल भा ...
यंदाचे वर्ष ज्येष्ठ गीतकार सुधीर फडके, प्रसिद्ध विनोदी लेखक पु. ल. देशपांडे, कवी व गीतकार ग. दि. माडगुळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत असल्याने या निमित्ताने संस्कृती वैभवतर्फे तीन दिवसीय त्रिवेणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्रिवेणी ...
‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला आणि स्वत:सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष, उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. म्हणूनच भगवान गौतमाची सर्वश्रेष्ठ बुद्ध आणि १० हजार वर्षाच्या मानवी इतिहासातील सर्वश्रेष्ठ महामानव म्हणून गणना केली ज ...