आगामी काळात येणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे समाजोपयोगी असून शिक्षणाचे नाते आपल्या मातीशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे प्रतिपादन विद्वत परिषेदेचे मराठवाडा संयोजक डॉ. संजीव सावजी केले. ...
नाशिकचे नाव अवघ्या विश्वात नेणारे वि. दा. सावरकर, कुसुमाग्रज, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, दादासाहेब फाळके आणि वसंतराव कानेटकर यांच्या कलाकृतींना रंगमंचावर जिवंत करून नाशिकच्या या ग्रामदैवतांना ‘पंचप्राण’ या अनोख्या कार्यक्रमाद्वारे अभिवादन करण्यात आले ...
सध्याचा जमाना सोशल मिडियाचा आहे. लोकगीतांनाही सोशल मिडियाने तारले आहे. पूर्वी गाणे गणेशोत्सव, दहीहंडीमध्ये वाजले की सुपरहिट व्हायचे. आताच्या गाण्यांचा ट्रेंड टिक टॉकवरुन ठरतो. एखादे गाणे टिक टॉकसाठी सातत्याने वापरले गेल्यास ते सर्वत्र लोकप्रिय होते, ...
नाशिक जिल्हा आॅर्केस्ट्रा संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि.२१) जागतिक संगीत दिन महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने संगीताच्या प्रमुख रूपांचा आस्वाद देणारा ‘सौगात’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन कालिदास कलामंदिरात करण्यात आले आहे. ...
आपल्या समाजाला नक्की साहित्य हवंय का ? माणसे काही वाचतात की नाही ? त्यांना त्याची निकड वाटते का, असे प्रश्न साहित्यिक म्हणून आपल्याला पडतो. पण लेखकाने गणितज्ज्ञ रामानुजमसारखे मला येतंय म्हणून मी गणित करतो, अशा भावनेनेच निर्मिती करायला हवी, असे मत ज्य ...