अप्रतिम पदन्यास आणि लयबद्ध हस्तमुद्रांसह केलेल्या नृत्यांगना रश्मी रुईकर यांनी केलेल्या ‘अरंगेत्रम’च्या प्रभावी सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. कालिदास कलामंदिरात रश्मीने मंगलम आणि तिल्लानासह विविध प्रकार अत्यंत सफाईदारपणे सादर करीत रंगमंच प्रवेश के ...
मुंबईतील किस्सा काेठी या संस्थेच्या रंगकर्मींच्या नाटकाचा प्रयाेग पुण्यात हाेता. त्यावेळी चिंचवड येथील त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी पाेलिसांनी कुठलेही कारण न देता त्यांच्या सामानाची तपासणी केली. ...
कायम पुरुषाने संरक्षण करावे, तो कर्ता आहे, असे सांगितले जाते. कठीण परिस्थितीतही पुरुषाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, अशीच आपल्या समाजाची जडणघडण झाली आहे. ...