सोन्याचे मोल असणाऱ्या जमिनी, मातीमोल किमतीने विकू नका, असे आवाहन रायगड एमएमआरडीए केएससी नवनगरविरोधी समितीने शेतकऱ्यांना जाहीर पत्रकाद्वारे केले आहे. ...
Pik Karj Target: अमरावती जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या (डीएलबीसी) बैठकीत यावर्षी वाटप करण्यात येणाऱ्या पीककर्जाचे हेक्टरी दर निश्चित करण्यात आले आहेत. (Pik Karj Target) ...
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा माणगा बांबू उत्पादनातील अग्रेसर जिल्हा म्हणावा लागेल. येथे किमान आठ ते दहा हजार शेतकरी आज बांबू शेतीशी जोडले गेले आहेत. ...
Farmer Success Story अवघ्या ३० गुंठ्यांत १३ प्रकारचा सेंद्रिय भाजीपाला करत नावीन्यपूर्ण शेती करण्याचा प्रयोग लाटवडे येथील युवा शेतकरी अक्षय व्यंकटराव पाटील यांनी केला आहे. ...
amba fal sanrakshan सद्यस्थितीत आंबा काढणी सुरु आहे. ज्या ठिकाणी आंबा फळे काढणीस तयार झालेली असतील अश्या ठिकाणी आंब्याची काढणी झेल्याच्या सहाय्याने देठासह चौदा आणे (८५ ते ९० टक्के) पक्वतेला करुन घ्यावी. ...
Bogus Mirchi : सी-वन वाणाच्या मिरचीचे निकृष्ट दर्जाचे बियाणे उत्पादित करून त्याची रोपे तयार करून ती विक्री करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपनीच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bogus Mirchi) ...
इतर हंगामाच्या तुलनेत टोमॅटो हे पीक उन्हाळी हंगामात जादा क्षेत्रावर घेतले जाते. यंदाच्या उन्हाळी लागवडीचे टोमॅटो लागवडची लगबग असल्याचे चित्र माळशेज परिसरात दिसत आहे. ...