वनशेती ही अशी भू-व्यवस्थापन प्रणाली आहे ज्यामध्ये हंगामी व बारमाही पिकांबरोबर फायदेशीर झाडांचे शेतीमध्ये वैविध्यपूर्ण मिश्रण करून उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर वापर केला जातो. ...
शेतकरी शेती करतोय म्हणजे जुगार खेळतोय. या जुगारात तो आपला घाम डावावर लावतो मात्र, तो सतत हरतोय. शेतकरी सर्व शक्ती पणाला लावून शेतातून निघणारे उत्पादन वाढवत आहे. ...
मुंबई, पुणे येथे विविध खासगी कंपन्यांतून नोकरी करत असताना, सुनील घाणेकर यांचे मन रमले नाही. नोकरी सोडून ते गावाकडे परतले. गावातील वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष केंद्रित करून ते बारमाही विविध पिकांचे उत्पादन घेत आहेत. ...
निर्यात द्राक्षांसाठी पोषक वातावरण आणि परदेशात चांगला दर मिळत असल्यामुळे दि. १४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जिल्ह्यातून २७२ कंटेनरमधून आतापर्यंत तीन हजार ६००.७१ टन द्राक्षांची निर्यात केली आहे. ...
Keli Niryat Solapur सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात १५ लाख मेट्रिक टन केळीचे उत्पादन होत आहे. त्यापैकी ४० टक्के केळीची स्थानिक बाजारपेठेत व देशात विक्री होत आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगाम सुरू झाला असून या हंगामात काजू शेतकऱ्यांनी काजू बी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना असलेल्या विक्रेत्याला देऊन त्याची रीतसर पावती घ्यावी. ...