राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्या करिता केलेल्या सुचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. ...
Seed QR Code : शेतकऱ्यांना बियाणांबाबत शास्त्रीय माहिती मिळावी म्हणून केंद्र सरकारने सर्व बियाणांच्या बॅगांवर QR कोड बंधनकारक केला. पण, हा QR कोड स्कॅनच होत नाही, आणि जिथे स्कॅन होतो तिथे जाहिरातींचा मारा! अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात माहितीऐवज ...
Summer Crop : अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. यवतमाळ जिल्ह्यात मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसाने काढणीच्या अवस्थेतील भुईमूग, ज्वारी, मूग आणि तीळ पिकांचे मोठे नुकसान केले आहे. (Summer Crop) ...
Agriculture Market Update : यंदा खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात विक्रमी उत्पादन झाल्यामुळे गहू वगळता इतर सर्व प्रमुख शेतमालाचे बाजारभाव किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. आरबीआयने ही माहिती दिली आहे. त्यानुसार, अन्नधान्ये आणि डा ...
Soybean Farming : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाने सुमारे १४५ लाख हेक्टरवर पीक लागवडीचे नियोजन केले असून, त्यासाठी १९ लाख टन बियाण्यांची गरज असली तरी प्रत्यक्षात २५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. ...
Crop Insurance : अवघा एक रुपया तर भरायचा आहे म्हणून मागील वर्षीच्या खरीप हंगामात पीकविमा भरलेल्या सोलापूर जिल्ह्यातील तब्बल चार लाख ९९ हजार २८० शेतकऱ्यांना एक दमडीही मंजूर झाली नाही. ...
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १४३ नुसार कार्यवाही करतांना सक्षम अधिकारी/प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपारिक अरुंद शेतरस्त्यांऐवजी किमान ३ ते ४ मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करुन देणेबाबत. ...
उन्हाळी अवकाळी पाऊसच लांबल्याने रखडलेल्या पेरणीपूर्वी मशागती सध्या चारपाच दिवसांपासून होत असलेल्या अवकाळीमुळे आता पेरणीपूर्व मशागतींनी घाटमाथ्यावर चांगलाच वेग घेतला आहे. ...