Crop Damage : मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टीमुळे १८३२ गावं जलमय, शेतकऱ्यांचे सुमारे ५ लाख हेक्टरवरील पिकं मातीमोल, तर पंचनाम्यांचे फक्त ५० टक्के काम पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत ३७ जणांचा बळी गेला असून शेकडो जनावरे दगावली आहेत. सर्वा ...
कोल्हापूर कृषिप्रधान जिल्हा असून, येथे भरपूर प्रमाणात मिरची, खोबरे, कांदा, लसूण, आदींचे उत्पादन होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:च्या मसाल्यांचे मिश्रण विकसित केले. या मसाल्यांत कमी खर्चात अधिक चव मिळवण्याकडे लक्ष दिले गेले आहे. ...
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेह आणि पोटाच्या विकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आहारात ज्वारी तृणधान्यापासून बनलेल्या पदार्थांचे महत्त्वही वाढू लागले आहे. ...
मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजारात रविवारी (दि. २४) फळभाज्यांची ५ हजार २०५ क्विंटल, पालेभाज्यांची ६२ हजार १०० गड्या आणि फळांची ४९१ क्विंटल आवक नोंदवली गेली. ...
संत्रा व मोसंबी बागायतदारांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. रस शोषणारा पतंग या फळांना छिद्र करून त्यातील रस काढून घेतो आणि फळे विक्रीस अयोग्य करतो. त्यासंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या उपाययोजना वाचा सविस्तर ...
Kharif Crops : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीपातील पिकांची वाढ थांबली असून उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे. तुरीची पाने पिवळी पडली आहेत, सोयाबीनवर खोडमाशी-चक्रीभुंगा तर कापसावर तुडतुडे व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वा ...
माळशेज घाट परिसरातील गार्वामध्ये एकेकाळी भुईमूग हे शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक होते. शेतकनी आपल्या शेतांमध्ये भुईमूग पेरून चांगले उत्पन्न मिळवत असत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भुईमुगाचे उत्पादन लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. ...
Krushi Salla : दमट वातावरणामुळे पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. या काळात पिकांचे आणि पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे तज्ज्ञ काय सांगतात, ते वाचा सविस्तर (Krushi Salla) ...