आज जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या तोंडी सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणूनच उजनी ओळखले जाते; पण अनेकदा जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या वादाचे केंद्रबिंदूही उजनी राहिले आहे. ...
किणी (ता. हातकणंगले) येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र कुमार पाटील यांनी नऊ महिन्यांत ६० गुंठे क्षेत्रांत तब्बल ४५ क्विंटल हळदीचे उत्पादन घेऊन सार लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. ...
Spice Crops : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अजित कुंभार (Collector Ajit Kumbhara) यांच्या संकल्पनेतून मसाला पिके लागवडीचा उपक्रम (Activity) हाती घेण्यात आला आहे. वाचा सविस्तर ...
मावळ तालुका प्रामुख्याने भात शेतीसाठी आणि गुलाबाच्या फुलांसाठी ओळखला जातो. आता पवन मावळातील सडवली येथील तरुण शेतकरी धीरज रामदास थोरवत यांनी चायनीज सूर्यफुलाची शेती केली आहे. ...
महाबळेश्वर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चटकन उभी राहते ती म्हणजे स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी हे तालुक्याचे मुख्य पीक असून, दरवर्षी सुमारे अडीच हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड केली जाते. ...
Janori wheat Farming: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जानोरी गाव एकेकाळी 'गव्हाची जानोरी' म्हणून ओळखले जात होते. मात्र, या पारंपरिक गव्हाच्या (Wheat) वाणाचे जीआय मानांकन (GI Rating) मिळवणे आवश्यक आहे. वाचा सविस्तर ...