Gawar Lagwad गवार अनेकांच्या पसंतीची भाजी असून, गवारीच्या गवारीच्या हिरव्या शेंगांची भाजी खाण्यासाठी वापरली जाते. गवारीपासून डिंक, जनावरांचा हिरवा चारा, हिरवळीची खते म्हणून वापर केला जातो. हे पीक व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. ...
डाळिंब फळ पिक तसे कोरडवाहू आहे. परंतु डाळिंबाला इतर पिकाच्या तुलनेत कमी पाण्याची आवश्यकता असते. पण पाण्याच्या वेळापत्रकानुसार पाणी देणे अत्यंत महत्वाचे आहे. ...
Agro Advisory : मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. उन्हाळी तीळ (unhali til), हळद (halad) आणि इतर पिकांसाठी मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिफारशी दिल्या आहेत. त्या वाचा सविस्तर ...
वजन, साखर नियंत्रित राहण्यासाठी आहारात चपातीऐवजी ज्वारी-बाजरीच्या भाकरीचा समावेश करण्याचा तज्ज्ञांकडून सल्ला दिला जातो. त्यामुळे शाळू (ज्वारी) ची मागणी व पेराही वाढत आहे. ...
येत्या खरीप हंगामात देशात पावसाचे प्रमाण चांगले राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रासह देशात उसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. परिणामी साखर उत्पादनात वाढ होणार आहे. ...
Amba Pik Vima Yojana नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी हवामानावर आधारित फळपीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. ...
आज जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या तोंडी सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणूनच उजनी ओळखले जाते; पण अनेकदा जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या वादाचे केंद्रबिंदूही उजनी राहिले आहे. ...