तहसील कार्यालयांमध्ये अध्यापही ३० हजार ७४८ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम बाकीच आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची रक्कम कधी मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
सातारा हा 'सैनिकांचा जिल्हा' म्हणून ओळखला जातो. अनेक तरुण सैन्यात भरती होऊन देशसेवा बजावतात. तेथून निवृत्त झाल्यानंतर पुणे, मुंबईत फ्लॅट घेऊन स्थायिक होतात पण वाई तालुक्यातील खानापूर येथील माजी सैनिक संतोष जाधव याला अपवाद ठरले. ...
Oil Seed Farming : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) अंतर्गत मिळालेल्या उद्दिष्टानुसार तेलबिया लागवड आणि उत्पादन वाढवण्यासाठी जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार केला जाणार आहे ...
वातावरणात बदल झाल्याने शेतीलादेखील फटका बसू लागला आहे. अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध तोंडली पीक अति उन्हामुळे धोक्यात आले आहे. तोंडली पिकाला कीड रोगाचा धोका निर्माण झाला असून, पाने पिवळी होत आहेत. ...
traditional seed शेतकरी पारंपरिक बियाणे जपायचे, ही कौतुकाची गोष्ट आहे. कारण पारंपरिक बियाणे मौल्यवान आहे. 'पारंपरिक बियाणे' साठवण्याच्या शेतकऱ्यांच्या पद्धतीही पारंपरिक होत्या. ...