ज्वारीच्या एकूण जागतीक उत्पन्नापैकी ५५ टक्के ज्वारी अन्नधान्य म्हणून व ३३ टक्के ज्वारी पशुखाद्य म्हणून वापरली जाते. रब्बी ज्वारीचे उत्पादन व लागवड या बाबतीत महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे. ...
२४ हजार ६१३ शेतकरी विमा परताव्यासाठी पात्र ठरले आहेत. गेल्या हंगामात आंबा उत्पादन अत्यल्प असल्याने बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. ...
मोबाइलवरील ई-पीक पाहणी अॅपवर राज्यात आतापर्यंत ८९ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद करण्यात आली आहे. त्यात नागपूर विभागाने आघाडी घेतली असून येथे ८३ टक्के क्षेत्राची नोंद करण्यात आली आहे. तर ३८ लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाची नोंद झाली आहे. ...