केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने बुधवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कुणाच्या शेतात तूर पिकाचे नुकसान झाले तर कुणाच्या बांधावर मका पीक बाधित झाले आहे. दुष्काळाची करुण कहाणी सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. ...
शेतकरी बांधवांनी जर पेरणी पध्दती नुसार योग्य वाणांचा, सुधारीत लागवड व खत व्यवस्थापन तंत्राचा अवलंब केला तर महाराष्ट्राची गहू उत्पादकता वाढविता येणे शक्य आहे. ...
कोथिंबीर हे कमी वेळात येणारे चांगला आर्थिक नफा देऊन जाणारे उत्तम पीक आहे. साधारणतः कोथिंबिरीला वर्षभर बाजारात चांगल्या प्रकारची मागणी असते, व्यवस्थित तंत्रज्ञानाचा वापर करून आणि व्यवस्थित नियोजन केले तर कोथिंबीरीचे पीक हमखास भरघोस नफा मिळवून जाते. ...
नाशिक, पुणे व साेलापूर जिल्ह्यात कांद्याचे एकरी १० ते २० टन उत्पादन हाेत असल्याची माहिती कांदा उत्पादकांनी दिली. राज्य सरकारच्या कृषी विभागाने केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात कांद्याचे उत्पादन ...
भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन 'किसान' १३ ते १७ डिसेंबर २०२३ दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी, भोसरीजवळ, पुणे येथे आयोजित होत आहे. आजपासून प्रदर्शनाला सुरवात झाली आहे. ...
शेतकरी महिला आजारी पडत नाहीत परंतु आज मात्र परिस्थिती खूप वेगळी दिसून येते शेतकरी महिलांमध्येही आजाराचे प्रमाण जास्त दिसून येते याचे कारण बदलते हवामान, शेतामध्ये वापरली जाणारी कीटकनाशके तसेच शिक्षणाच्या अभावामुळे शेतकरी महिला त्यांच्या आरोग्याकडे लक् ...
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगाम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. यासाठी खते, बियाणांची उपलब्धता करण्यात येते. त्यामुळे खते व बियाणांबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाची भरारी पथके तयार असतात. या पथकांची नजर विक्रेत्यावर असते. ...
केंद्र सरकारच्या 'सहकार से समृद्धी' योजनेंतर्गत जिल्ह्यातील १७५१ विकास संस्थांचे संगणकीकरण होणार असून त्यातील १६५९ संस्थांना येत्या आठ दिवसात संबंधित कंपनी 'हार्डवेअर' देणार आहे. त्यामुळे संस्था पातळीवर सध्या नाबार्डच्या माध्यमातून कर्जदार सभासदांची ...