जमिनीच्या सपाटीकराणामुळे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची बचत तर होतेच त्याचप्रमाणे उत्पादन आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढते तसेच जमीन सपाट असल्यामुळे मशीनरी वापरणे सोयीचे होते. ...
जनावरांच्या आहारामध्ये चारा, पाणी, खाद्य या सोबत खनिज मिश्रणाची अत्यंत गरज असते. शरीरात खनिज मिश्रणाचा आभाव वाढल्यास जनावरे अशक्त होतात. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत ते पण पाहूया. ...
बारामती तालुक्यातील मळद येथील शेतकऱ्याने खपली गव्हाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. आरोग्यदायी असणाऱ्या या वाणाचे गव्हाबरोबरच भरडा करून लापशी/दलिया मागणीनुसार विक्री करण्यात येते. ...
केंद्र सरकारने खरीप पीक विमा योजनेचे निकष बदलून आता कोणत्याही टप्प्यावर पिकांचे नुकसान झाल्यास १०० टक्के नुकसानभरपाई देण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले आहेत. मात्र, या निर्णयाला विमा कंपन्यांनी विरोध दर्शविला. ...
आयटीआय शिक्षक नानासाहेब दिनकर बिचकुले यांनी आपल्या शेतात तुर्की देशातील बाजरीचे पीक घेतले आहे. विशेष म्हणजे लसूण, कांदा शेतात आंतरपीक म्हणून बाजरीचे घेतलेले पीक जोमदार आले असून यातून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. ...