Rain Impact on Crops : जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विभागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. (Rain Impact on Crops) ...
Soybean Crop Damage : पश्चिम विदर्भातील मुसळधार पाऊस, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे सोयाबीन उत्पादन जवळपास अर्ध्यावर आले आहे. वाशिम, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून, मिश्र पिकांमधील सोयाबीनचे एकरी उत्पादन २.५ ते ३ क्विंटल ...
राज्यात ३१ जिल्हा सहकारी बँकांपैकी केवळ ११ बँकाच सक्षम असून २० जिल्हा सहकारी बँका एकतर अडचणीत आल्या आहेत किंवा बंद पडल्या आहेत. त्यात प्रामुख्याने नागपूर, वर्धा, बुलढाणा, नाशिक, बीड, सोलापूर या बँकांसह अन्य जिल्हा बँकांचा समावेश आहे. ...
अतिवृष्टीने साडेसहा लाख हेक्टरवरच्या पिकांना बसला आहे. पण अद्याप एकही मंत्री, मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री या भागात फिरकले नाही. सोयाबीन, कपाशीसह दसऱ्यासाठी झेंडूची शेती करणाऱ्यांच्या नशिबी पावसाने केवळ दुःखाची फुले सोडली आहेत. ...
हिंगोली जिल्ह्यात सरासरी ९४५ मिलिमीटर, म्हणजेच तब्ब्बल १२६ टक्के पाऊस झाला. बहुतांश मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसल्याने तब्बल २ लाख ७१ हजार ५८६ पेक्षा अधिक हेक्टरवरील पिके आडवी झाली आहे. ...