Awakali Paus : मे महिन्यात मेघगर्जनेसह वादळी अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) मराठवाड्यात कहर केला आहे. एकीकडे खरिपाच्या तयारीला सुरूवात होत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या या हवामान बदलामुळे तब्बल ३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिका ...
Naisargik Sheti Abhiyan राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर नैसर्गिक शेती गट कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ...
Halad Lagvad हळद लागवड करण्यासाठी योग्य वेळ १५ मे ते जूनचा पहिला आठवडा आहे. हळद पिकाच्या रोगमुक्त व कीडमुक्त उत्पादनासाठी खालील उपाययोजना कराव्यात. ...
fertilizers linking शेतकरी ऊस, भाजीपाला लागणीच्या धावपळीत आहे. खरीप पेरणी पूर्व मशागती ही सुरु आहेत. यातच सध्या रासायनिक खत कंपन्यांकडून युरिया सोबत लिंकिंग खरेदीचा दबाव टाकला जात आहे. ...
Pik Vima yojana : मागील वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने फुलंब्री तालुक्यातील शेतकरी आधीच पुरता त्रस्त होता. पीक हातचं गेलं, नुकसान मोठं झालं… तरीही आशेचा एकच आधार होता पीकविमा (Kharif Crop Insurance). पण या आशेलाही जबर धक्का बसला आहे. काय ...
उजनी धरण या वर्षी शंभर टक्के भरल्यामुळे दहिगावचे तीन आवर्तन मिळणार, या आशेने करमाळा तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी १५ हजार एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली. ...