दानापूर तालुक्यात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांना जबर फटका दिला आहे. विशेषतः केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुमारे २५ हेक्टर क्षेत्रातील केळीचे उत्पादन पूर्णतः उद्ध्वस्त ...
Bogus Pik Vima : बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२४ मध्ये अतिवृष्टी, गारपीट आणि रोगराईमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीवर भरपाई मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे तब्बल ७.५८ लाख तक्रारी दाखल केल्या. त्याकडे क ...
Krushi Salla : मराठवाड्यातील शेतकरी बांधवांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पीक व बागायती व्यवस्थापनात योग्य ती काळजी घ्यावी. हवामान अनुकूल नसल्यामुळे पीक उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी योग्य नियोजन व सल्ल्यानुसार कार्यवाही करावी. (krushi salla) ...
pik karj शेतकऱ्यांना वेळेवर मदत व्हावी, त्यांना आर्थिक अडचणीतून मार्ग मिळावा या उदात्त दृष्टीकोनातून शासनाने पीककर्ज योजना सुरु केली. पात्र शेतकऱ्यांनी याचा अत्यंत मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. ...
Kapas Biyane Case : शेतकऱ्यांच्या मागे सध्या अनेक संकटे येत आहेत. याच काळात एक दिलासादायक बातमी यवतमाळ जिल्ह्यातून समोर आली आहे. सदोष कापूस बियाण्यामुळे (Kapas Biyane) उत्पादन गमावलेल्या शेतकऱ्याला ग्राहक आयोगाने न्याय देत 'कावेरी सीड्स' (Kaveri Seed ...
Awakali Paus : मे महिन्यात मेघगर्जनेसह वादळी अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) मराठवाड्यात कहर केला आहे. एकीकडे खरिपाच्या तयारीला सुरूवात होत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या या हवामान बदलामुळे तब्बल ३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिका ...