Maharashtra Flood : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली असली, तरी नुकसानीचे मोठे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण करण्यास किमान दोन आठवड्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. ...
Safflower Farming : रब्बी पिकाची निवड करताना कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे आणि अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक विचारात घेतल्यास करडईसारखे फायदेशीर दुसरे पीक नाही. करडई हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. भारतातील एकूण करडई क ...
खरीप हंगामातील उडीदाचे चित्र यंदाही बिकटच दिसत आहे. सध्या बाजारात उडीदाची आवक सुरू झाली आहे, पण दर्जा समाधानकारक नसल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये दर खाली खेचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ...
Nagpur : सततच्या पावसामुळे बुरशी लागून आणि हवामानातील बदलांमुळे ११ हजार १७२ हेक्टरमधील संत्रा, ८ हजार ७९२ हेक्टरमधील मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. त्यात बोंडअळीमुळे हजारो हेक्टरमधील कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाल ...
Marathwada Flood : मराठवाड्यातील तब्बल ३२ लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, लाखो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाकडून १५०० कोटींच्या नुकसानभरपाईचे वाटप सुरू झाले असले तरी बँकांच्या केवायसी (KYC) प्रक्रियेमुळे मदतनिधी मिळण्यात अडथळे येत आहे ...