गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगफुटीसदृश (Cloudburst) विजांच्या कडकडाटासह (Thunder) पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे (Retreating Monsoon) भात (Rice) व नाचणी (Nachani) पिकाचे (Crops) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेले (Ready For Harvest) भात, न ...
एक मेगावॅटचा प्रकल्प उभा करण्यासाठी साखर कारखान्यांना साडेतीन एकर जमीन लागणार असून त्यासाठी चार कोटी रूपये खर्च करावे लागणार आहेत. त्यातून कारखान्यांना १६ लाख युनिट वीज तयार होणार असून चार वर्षामध्ये या खर्चाचे पैसे वसूल करता येऊ शकतात. तर याआधी महाव ...
फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमीनीचे नुकसान झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना ३ महिन्यांची व्याजमाफीची रक्कम पंचनामे उपलब्ध असण्याच्या अटीवर शासनामार्फत अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...
करडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पीक आहे. हे पीक कमी पाण्यात, कमी खर्चात येणारे तसेच अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक होय. रब्बी हंगामात पाण्याचा ताण पडला तरी हे पीक काही प्रमाणात उत्पादन देऊन जाते. ...
या पदापर्यंत पोहचणारे डॉ. पाठक हे जागतिक CGIAR प्रणालीमध्ये संशोधन संस्थेचे नेतृत्व करण्यासाठी पहिले भारतीय आणि डॉ. एम.एस. स्वामिनाथन नंतर भारतीय वंशाचे दुसरे व्यक्ती आहेत. ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या पाच पिकांच्या वाणाचा समावेश भारताच्या राजपत्रात करण्यात आला आहे. यात कपासीचा पीए ८३३ व अमेरिकन कपासीचा एनएच ६७७ या वाणांचा समावेश आहे ...
पावसाळ्यात शिवाय परतीचा पाऊस चांगला पडल्याने यंदा रब्बी हंगामातील पेरणीवर कमालीचा परिणाम झाला आहे. ऑक्टोबर महिना संपत आला, तरी केवळ १५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारी पेरणी झाली आहे. ...