Halad Bene Sathavnuk सध्या हळद पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. जे की खांदणी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापून द्यावेत. कंद तापले की त्यास पाणी सुटते आणि चिकटलेली माती निघून जाते. ...
Farmer Success Story जम्मू काश्मीर भागातून येणारी सफरचंदे आता कोल्हापूरच्या मातीत पिकत आहेत. येथील हवामानात बदल असला तरी शेतकरी सफरचंदाची शेती करू शकतो, हे यामुळे सिद्ध झाले आहे. ...
रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्गातील मधमाशांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता मधमाशीपालनाकडे वळणे गरजेचे आहे. ...
राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी तसेच कृषी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्याचे दृष्टीने राज्यातील कृषी अधिकारी-कर्मचारी यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ...