शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. कीड व रोगविरहित रोपे मिळत नसल्याने उत्पादन खर्चातही मोठी वाढ होत आहे. ...
soybean lagwad सोयाबीन पेरणीसाठी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा हा काळ सर्वात योग्य राहील. परंतु सोयाबीनची पेरणी मान्सूनच्या आगमनानंतर, किमान १० सें.मी. (१०० मिमी) पाऊस पडल्यानंतरच करावी. ...
Pik Nuksan Bharpai मान्सूनपूर्व पावसाने नुकसान झालेल्या उन्हाळी पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्यानुसार पंचनाम्याचे काम सुरू झाले असले तरी अनेक शेतकऱ्यांनी पावसाने उघडीप दिल्यानंतर पिकांची काढणी केली आहे, त्यामुळे पंचनामा कशाचा क ...
Halad Kand Mashi सद्यस्थितीतील पोषक वातावरणामध्ये हळद पिकावर कंदमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी कंदमाशीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. ...
Urea Scam शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून अनुदानित दराने युरिया पुरवला जातो. जिल्ह्यात वर्षाला लाखो टन युरिया येतो, पण शेतकऱ्यापर्यंत जाण्यापूर्वीच तो युरिया उद्योजकांना काळ्या बाजाराने विक्री होतो. ...