स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा महाराष्ट्रात सगळ्या विभागापेक्षा मागासलेला समजला जायचा. तो आता हळूहळू प्रगतीची उच्चांकी झेप जरी घेत नसला तरी समाधानकारक ... ...
सन २०२१-२२ पर्यंत मराठवाडयातील बहुतांश जिल्हयात उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे शेतकयांचे ३० ते ५० टक्के पर्यंत नुकसान झाले. यामुळे काही शेतकयांनी रेशीम शेतीकडे पाठ फिरवली. ...
सध्याच्या हवामानानुसार या आठवड्यात १२ ते १७ सप्टेंबर २३ दरम्यान पीक व्यवस्थापन कसे करायचे? या संदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफा ...
ज्या ठिकाणी पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त खरीप हंगामात घेतलेल्या पिकांना पाणी देण्याची काही प्रमाणात सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी पिकांना योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी देऊन पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे गरजेचे असते. ...