यावर्षी गावठी काजूसाठी १०५ तर वेंगुर्ला ४ व ५ साठी ११५ रुपये दर दिला जात आहे. उत्पादन कमी असल्याने दर वाढवून मिळावा किंवा हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. ...
ऐन फुलोऱ्यात व दाणे भरतेवेळी पक्ष्यांकडून पिकाची मोठी नासाडी केली जाते. ज्यात वन्यप्राणी रानडुक्कर, हरणांकडून मोठे नुकसान होत असल्याने शेतकर्यांनी यावर एक उपाय शोधला आहे तो कोणता ते वाचा सविस्तर. ...