अकोला : अवघ्या ५२३ रुपयांत कुणालाही सावकार होता येते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे बहुतांश सावकारांनी सावकारीच्या अवैध धंद्याला नियमानुकूल केल्याचे वास्तव आहे. ...
बुलडाणा : जिल्ह्यातील एक लाख ५९ हजार शेतकऱ्यांना ८५१ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असली तरी अनेक शेतकऱ्यांना अद्याप तांत्रिक तथा ‘मिसमॅच’ मुळे लाभ मिळालेला नाही. अशांना आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्यात येणार आहे. ...
पालघर निवडणुकीपासून ते कालच्या शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकीपर्यंतचा निकाल पाहता भाजप आणि शिवसेना युती झाली तर त्यासमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही हेच स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. आम्ही दोघेही एकत्र ...
शेतकऱ्यांना पीककर्ज देताना ज्या बँका हात आखडता घेतली अशा बँकेतील ठेवी काढून घेण्यास आम्ही मागे-पुढे पाहणार नसल्याचा इशारावजा दम परिवहन मंत्री तथा छत्रपती शिवाजी महाराज कर्ज वाटप समन्वय समितीचे सदस्य दिवाकर रावते यांनी बँकेच्या अधिका-यांना गुरूवारी दि ...
बँके च्या आडमुठ्या धोरणाने शेतकरी अडचणीत सापडला असून, या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश कुमार जेथलिया यांनी केली आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतक-यांची कर्जमाफी करावी. तसेच शेतक-यांची अडवणूक न करता खरीप पेरणीसाठी पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. हलगर्जीपणा केल्यास शेतक-यांना बँकावर गुन्हे दाखल करायला सांगेन, मग नंतर न्यायालयात काय उत्तरे द्यायच ...
हवामानावर आधारित पीक विमा योजना बदलवून पंतप्रधान हे आकर्षक बदलवून केंद्र सरकारने गत दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान पीक योजना सुरू केली. लहान-सहान नुकसानासाठी भरीव मदत मिळेल असा गाजावाजा केला. परंतु, अनेकांना नुकसानीपोटी आर्थिक मदत कंपन्यांनी दिली नसल्याच ...