विकासाच्या बाता करणारे हे सरकार केवळ सिमेंटचे जंगल निर्माण करीत आहे. आरोग्य, वीज, सिंचनाची समस्या अजुनही कायम आहे. रोजगार नसल्याने बेरोजगाराची फौज दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट क ...
गोंडपिपरी तालुक्यातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. निसर्गावर अवलंबून असलेला शेतकरी खरीप हंगाम सुरु होताच बियाणांची जुळवाजुळव करून पेरणी करतो. पण, पीक कर्ज मिळत नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी तहसीलदाराला दिलेल्या निवेदनातून केला आहे. ...
शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात राष्ट्रीयकृत बँका मोठ्या प्रमाणात पिछाडीवर असून या बँकानी आत्तापर्यंत केवळ २० टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेच्या किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांनी सुध्दा या बँकाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आह ...