कर्जाच्या तपासणीमुळे शेतकºयांचे खाते अपडेट होणार असून नवीन कृषी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी पीक कर्ज काढावे लागते. याकरिता राष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकार ...
बँकानी दिलेल्या अहवालानुसार गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण २० हजार ३३३ शेतकरी आणि इतर सर्व राष्ट्रीयकृत बँकाचे १२ हजार शेतकरी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेतंर्गत कर्जमाफीस पात्र ठरले आहे.यासर्व शेतकऱ्यांवर एकूण ८१ कोटी ७७ ल ...
महाविकास आघाडीतील अनेक नेते नाराज आहेत. या नाराजीतून महाविकास आघाडीचे सरकार आपोआप कोसळेल, त्यासाठी ताकद लावण्याची गरज नसल्याचे पाटील यांनी नमूद केले. दरम्यान इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील यांचं नक्कीच पुनर्वसन केलं जाईल, असंही त्यांनी उपस्थितांना सा ...
१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत थकीत असलेल्या कर्ज खात्यांना कर्जमुक्ती योजनेमध्ये सहभागी करून घेतले जात आहे. या निकषानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचा अहवाल बँकांनी तयार केला आहे. बँकाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात या निकषात बसणारे ...
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ बीड जिल्ह्यातील जवळपास दोन लाख शेतकऱ्यांना होण्याची शक्यता असून सुमारे एक हजार कोटींची कर्जमाफी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना होऊ शकते, असा अनुमान आहे. ...
राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ज्या कर्जदार शेतकऱ्यांचे आधार क्रमांक कर्जखात्याशी संलग्न नाहीत, अशा शेतक-यांच्या नावांची यादी ७ जानेवारीपर्यंत प्रसिध्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...
डिसेंबरअखेर शासनाने कर्जमुक्तीबाबत शासन निर्णय काढल्यानंतर शेतकरी कर्जमुक्तीबाबत जिल्ह्यात कामे सुरू झाली आहेत. दि.१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या दरम्यान घेतलेले कर्ज तसेच ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेल्या कर्जाची मुद्दल व व्याज मिळून रू.२ लाखाप ...